Thursday, April 3, 2008

मैत्री!!!!!!!

मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे ,त्याची कितीही जाळी झाली तरी ते पान जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवायला हवे.जीवन हे एका समुद्राप्रमाणे आहे , ह्रदय हा किनारा अन् मित्र हे लाटांप्रमाणे हे महत्वाचे नाही की लाटा किती आहेत ? महत्वाचे म्हणजे.." किती लाटा किनार्‍यास स्पर्श करून जातात .."असावं कोणीतरी आपली वाट पाहणारं.आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारंआपल्यातच स्वतःला हरवून जाणारंअसावं कुणीतरी मनातल्या मनात मैत्रीचं नातं हळूवार जपणारं.. !!!!!!!

No comments: